कोणे एके काळी
जुनागढ मुक्कामी होता एक नवाब
एकदा तो भेटला एका महात्म्याला
त्या भेटीत त्याला भेट मिळाला एक चष्मा…
त्या चष्म्यातून महात्म्याने पाहिली होती स्वप्ने
नवभारताची, स्वराज्याची अन सुराज्याची
सहा दशका नंतर…
त्या महात्म्याच्या स्वप्नातला भारत
त्याच्या स्वप्नातच राहिला..
त्यांच्या स्वप्नांचा लिलाव कधीच झाला होता
आणि आता तर त्याच्या चष्म्याचाही लिलाव झाला…
Advertisement
virodhabhas khup changla dakhavala ahe